महाड: “लोकशाहीला धक्का देणाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी!” – राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी
Mahad, Raigad | Dec 3, 2025 महानगरपालिका निवडणुका पारदर्शक आणि शांततेत पार पाडणे, हे सर्वच राजकीय पक्षांचे मूलभूत कर्तव्य आहे. लोकशाही व संविधानिक मूल्यांना सदैव सर्वोच्च स्थान देत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने आपल्या राजकीय वाटचालीत जबाबदार भूमिका निभावली आहे.