राष्ट्रीय विश्वस्त अधिनियम १९९९ अंतर्गत दिव्यांग व्यक्तींच्या कायदेशीर पालकत्वासाठी ७ अर्ज जिल्हा प्रशासनाकडे प्राप्त झाले आहेत. या अर्जांबाबत कोणाही नातेवाईक किंवा आप्तस्वकीयांना काही वाद, तक्रार किंवा आक्षेप असल्यास त्यांनी येत्या आठवडाभरात आपले लेखी निवेदन सादर करावे.हा अर्ज जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, येथे सादर करावा.