वर्धा: भाषा टिकविण्यासाठी बोलींचे जतन-संवर्धन आवश्यक भाषा संचालक अरुण गीते
Wardha, Wardha | Jan 24, 2026 वर्धा येथे यशवंत महाविद्यालयात बोलींचा जागर उत्साहात संपन्न झाले मराठी ही आपल्या राज्याची मूळ भाषा असून तिचे जतन व संवर्धन करण्यासाठी भाषा विभागामार्फत विविध उपक्रम राबविले जातात. मराठी भाषा ही एका नदीसारखी असून बोली या त्या नदीच्या उपनद्या आहेत. त्यामुळे बोलीभाषांचे जतन व संवर्धन करणे अत्यावश्यक असल्याचे प्रतिपादन भाषा संचालक अरुण गीते यांनी केले. मराठी भाषा विभाग, भाषा संचालनालय आणि