राष्ट्रिय आरोग्य अभियानांतर्गत राज्यातील ग्रामीण व शहरी भागात गोंदिया जिल्ह्याने वर्ष 2025-26 मध्ये पुन्हा एकदा भरारी घेत क्षयरोग नियत्रंण कार्यक्रम प्रभाविपणे राबवत राज्यात नावलौकीक प्राप्त करुन व्दितीय स्थान पटकाविले आहे. राज्यातील सर्व जिल्ह्याचे केंद्र सरकारने दिलेल्या निर्देशकानुसार क्षयरोग कार्यक्रम मध्ये केलेल्या कामानुसार रैंकिंग केले जाते. त्या नुसार मुंबई येथे माननीय आरोग्य मंत्री प्रकाश आबीटकर व राज्यमंत्री माननीय मेघना साकोरे बोर्डीकर यांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारतांना जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ अभिजीत गोल्हार