Public App Logo
Jansamasya
News
Bjp
National
Bihar
India
कांग्रेस
बीजेपी
Uttar_pradesh
विधायक
Congress
Modi
Delhi
Viral
Crime
शिक्षा
Jharkhand
Up
दिल्ली
Breakingnews
महिला
Narendramodi
Madhya_pradesh
Mp
Madhyapradesh
Pmmodi
Rahulgandhi
स्कूल
Haryana
Uttarpradesh

पेण: यंदा खरिपाच्या पेरण्यांची घाई नको; कृषी तज्ज्ञांचे आवाहन

Pen, Raigad | May 14, 2026
जगभरात एल निनोची स्थिती तयार झाली असून त्याचा परिणाम मान्सूनवर होणार आहे. एल निनोचा कृषी क्षेत्रावर याचा मोठा परिणाम होणार असून यंदा खरिपातील लागवडीखालील क्षेत्रामध्ये आणि उत्पादनामध्ये घट होण्याची शक्यता असल्यामुळे शेतकऱ्यांनी पेरण्यांची घाई करू नये, असे आवाहन तज्ज्ञांकडून करण्यात येत आहे. राज्यात सात जूनपासून मान्सूनचा पाऊस दाखल होतो. त्यामुळे मेपासून खरिपाच्या हंगामाची तयारी सुरु होते. पूर्वी हवामान मोठा फरक पडत नव्हता, त्यामुळे शेतकऱ्यांचे खरिपाचे वेळपत्रक ठरलेले होते.

MORE NEWS