Public App Logo
Jansamasya
News
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
सपा
कानपुर
Pm
Uttarpradesh

पोलादपूर: रायगडातील धरणांनी गाठला तळ

Poladpur, Raigad | Jun 18, 2026
शाळा सुरू होण्याची प्रतीक्षा संपली मात्र बळीराजा आभाळाकडे आजही डोळे लावून बसलाय. धरणावर अवलंबून असलेल्या गावे आणि वाड्यांना भीषण पाणी टंचाईला तोंड द्यावे लागत आहे. पाणी पिण्यासाठी पायपिट करावी लगत आहे. जिल्ह्यातील धरणांच्या पाण्याची पातळी कमी झाली असून, अनेक धरणांनी तळ गाठला आहे. त्यामुळे पाण्याची समस्या भीषण होऊ लागली आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यातील ९२ गावे व ३०३ वाड्यांवरील १ लाख ५३ हजार १५७ नागरिकांना पाणीटंचाईने ग्रासले असून, त्यांना ७८ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.

MORE NEWS