पैठण तहसील कार्यालयात नाथ षष्ठी यात्रा नियोजनाची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीत जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी सर्व सुविधा बाबत माहिती घेत सूचना केल्या दरम्यान नाथ यात्रेदरम्यान पाणीटंचाई निर्माण होऊ नये यासाठी आपेगाव बंदरातून पाणी सोडण्यात आले असून एकूण तीन दलघन मीटर पाणी सोडण्यास निर्णय घेण्यात आला तसेच नाथ यात्रेच्या पार्श्वभूमीवर पैठण येथे होणाऱ्या भाविकांना पाणी स्वच्छता वाहतूक कायदा सुव्यवस्था व मूलभूत सुविधा देण्याचे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी स