विहामांडवा येथील मुख्य रस्त्यावर गतीरोधका अभावी दररोज एक ते दोन अपघात होत असून त्यामुळे या अपघातात आजपर्यंत अनेक जण गंभीर जखमी होऊन जायबंदी झाले आहे त्यामुळे विहामांडवा येथील रस्त्यावर गतिरोधक टाकण्याची मागणी जोर धरत आहे याबाबत अधिक माहिती अशी की विहामांडवा येथील गाव अंतर्गत वर्दळीच्या ठिकाणावरून सुसाट वेगाने वाहने धावत आहे त्यामुळे दररोज एक ते दोन अपघात घडत आहे या रस्त्यावर सतत वर्दळ असल्याने शाळकरी विद्यार्थी तसेच खाजगी क्लासेसचे विद्यार्थी व नागरिकांना जिव मुठीत धरून रस्त्यावरून मार