कर्नी घाटात पाण्याच्या बाटल्यांनी भरलेला ट्रक उलटला आणि काही तासांतच हजारो बाटल्यांची लूट झाल्याचा दावा!
अपघातात चालक आणि क्लिनर सुखरूप बचावले. मात्र, रस्त्यावर विखुरलेल्या पाण्याच्या बाटल्या घेण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली. अवघ्या अडीच तासांत 20 ते 22 टन माल गायब झाल्याचा दावा केला जात असून या घटनेमुळे सोशल मीडियावर संताप व्यक्त होत आहे.
दरम्यान, पोलिसांनी वाहतूक सुरळीत केली असून संपूर्ण प्रकरणाची चौकशी सुरू आहे. अपघाताच्या ठिकाणी मदतीऐवजी लूट झाल्याने नागरिकांच्या जबाबदारीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
तुमच्या मते अशा अपघाताच्या वेळी लोकांनी मदत करावी की माल उचलणे हा गुन्हा मानला जावा?
तुमचे मत कमेंटमध्ये नक्की सांगा.
अशाच विश्वासार्ह आणि वेगवान महाराष्ट्रातील बातम्यांसाठी @timesofmaharashtra ला Follow करा.
#BreakingNews #TruckAccident #MaharashtraNews #MarathiNews #KarniGhat #HighwayAccident #RoadAccident #WaterBottle #ViralNews #LatestNews #Police #TrafficUpdate #IndiaNews #NewsUpdate #TimesOfMaharashtra #Marathi #Trending #News #Reels #InstaNews #Maharashtra #Monsoon #ViralVideo #Breaking #Journalism #NewsReel #ExplorePage #DailyNews #Headlines #TrendingNow
Pune City, Pune | Jul 14, 2026