पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विकसित भारताचे स्वप्न आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे समृद्ध महाराष्ट्राचे स्वप्न साकार करण्याची वेळ आली आहे. अशी प्रतिक्रिया खासदार डॉ अनिल बोंडे यांनी दिली आहे.चला प्रथम मतदान करूया आणि मजबूत नगराध्यक्ष आणि नगरसेवक निवडून विकासाच्या मार्गावर पुढे जाऊया.आज पुन्हा एकदा विकसित भारत आणि समृद्ध महाराष्ट्राच्या उभारणीत योगदान देऊया! असे यावेळी त्यांनी सांगितले आहे.