शासकीय योजनांचा लाभ प्रत्येक गरजू रुग्णापर्यंत पोहोचणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. ग्रामीण भागातील रुग्णांना दर्जेदार आणि वेळेवर आरोग्य सेवा मिळणे हा त्यांचा हक्क आहे. सर्व राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रम तळागाळातील शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचले पाहिजेत. कामात कसूर करणाऱ्या किंवा मुख्यालयात न राहणाऱ्या जाईल, असा इशारा डॉ. वाघमारे यांनी कर्मचाऱ्यांवर कठोर प्रशासकीय कारवाई केली जाईल