आज दिनांक 28 फेब्रुवारी दुपारी चार वाजून 30 मिनिटांनी माध्यमांना मिळालेली माहिती अशी की राज्यातील शंभरून अधिक वयाच्या देशी वृक्षांच्या वरचा वृक्ष म्हणून जतन करण्याचा शासन निर्णय होऊन आठ वर्षे झाली मात्र राज्यात यावर कुठेही विशेष काम झाले नाही आता सिल्लोड येथील अभिनव प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष जीव विविधता सर्व सर्वधना साठी राज्यभर काम करणारे डॉक्टर संतोष पाटील यांनी सिल्लोड शहराला हा बहुमान मिळवून दिला आहे यासाठी त्यांनी सिल्लोड तहसीलदार जी यांना भेट घेत निवेदन देत सविस्तर माहिती दिली आहे