महिलांनी पहाटे ekyc करा असा सल्ला भाजपाच्या चित्रा वाघ यांनी दिला यावर रा.काँग्रेसच्या राज्य महिला उपाध्यक्ष विद्या लोलगे यांनी भाजप सरकारवर लाडकी बहिण योजनेच्या ekyc वर जोरदार टिका केली,म्हणाल्या सरकारच सघळ रात्रीच चालत या सरकारच्या योजना ह्या सगळ्या अशाच आहेत.अतापर्यंत कितीतरी महिला अपात्र झाल्या.अता उरलेल्या ४०% महिलांनी अपात्र करायचे आहे असं ते म्हणाल्या