- हरित कुंभ म्हणतो असे असताना जर झाडांची कत्तल केली जाणार असेल तर चुकीचे आहे,लोकभावना वेगळी,जन भावनेचा आदर केला पाहिजे - हिंदू धर्मात आपण सर्वच गोष्टींची पूजा करतो,निसर्गाची पूजा करणारे आपण लोक,वेगळा संदेश जाण्याची शक्यता - तपोवन मधून वन निघून गेले तर काय 4असणार आहे,सिमेंटचे जंगल राहील,लोकांच्या भावनेचा विचार केला गेला पाहिजे, - तपोवन हे नाशिकच्या निसर्गातील फुफूस आहे जर लोकांचा विरोध असेल तर त्यांच्या भावनेचा विचार केला गेला पाहिजे On गोदावरी polution - मी लोक सभेत देखील हा विषय मां