आज दिनांक 20 फेब्रुवारी रोजी दुपारी तीन वाजता मिळालेल्या माहितीनुसार शिवसेना आमदार अर्जुनराव खोतकर यांनी नागरिकांचे आणि सामान्य माणसाचे प्रश्न सोडवण्यासाठी जनता दरबार आयोजित करण्यात आली होती यावेळी शिवसेना आमदार अर्जुनराव खोतकर जालना तहसीलदार छाया पवार महानगरपालिकेचे अतिरिक्त अर्जुन गिराम शिवसेना शहर प्रमुख विष्णू भाऊ पाचफुले आदींची उपस्थिती होती या जनता दरबारात सकल दिव्यांग सामाजिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष राहुल मुळे यांनी दिव्यांगाच्या घरकुलासाठी जागांची मागणी केली होती या मागणीची दखल घ