आज दिनांक 16 फेब्रुवारी सायंकाळी सात वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना शहरातील गांधीं चमण येथे सुरू असलेल्या आमरण उपोषणाला आज 21 वा दिवस जालना तालुक्यातील रामनगर सहकारी कारखाना समृद्धी महामार्गातून जाणारा रस्ता रद्द करून हा रस्ता मागच्या बाजूने टाकावा आणि साखर कारखाना सुरू करण्यात यावा या मागणीसाठी गेल्या 21 दिवसापासून आमरण उपोषण सुरू आहे या आमरण उपोषणाकडे जिल्हा प्रशासन राज्य सरकारने याकडे दुर्लक्ष केलेले आहे गेल्या 21 दिवसापासून कारभारी महाराज अभोरे आमरण उपोषणासाठी बसलेले आहे मात