सततची नापिकी व कर्जबाजारीपणामुळे शेतकऱ्याने विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना भेंडाळा येथे दिनांक 15 जानेवारी 20 दुपारच्या दरम्यान घडली मारुती नानाजी तुरनकर वय 35 वर्षे असे आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याचे नाव असून घटनेचा अधिक तपास मुकूटबन पोलीस करीत आहे.