हिंदवी स्वराज्याची राजधानी असणाऱ्या किल्ले रायगडच्या जतन व संवर्धन कामी 20 डसेंबर 2017 रोजी स्थापन करण्यात आलेल्या रायगड प्राधिकरणाच्या एकूण जाहीर झालेल्या प्रकल्पासह करिता 606 कोटीचा प्रकल्प राज्य शासनाने मंजूर केला असून यापैकी आता पावे तो 345 कोटी रुपयांची कामे मंजूर करण्यात आली आहेत.