जालना जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी आशिमा मित्तल मॅडम यांनी अंबड कराणांना छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियाना यशस्वी राबविण्यासाठी आवाहन केले आहे.ज्यात त्यांनी सगळ्यांना आवाहन केले आहे.याच सोबत जे अभियाना आपले सहकारी उप विभागीय अधिकारी उमाकांत पारधी अंबड तहसीलदार विजय चव्हाण गट विकास अधिकारी श्रीमती ज्योती कवडादेवी आणि नगरपरिषदेचे मुख्याधिकारी मनोज उकिरडे यांच्या माध्यमातून टीमच्या सहकार्य तून यशस्वी होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.याच सोबत तालुक्यातील दोन गावानं भेटी देऊन