जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव तालुक्यातील मन्यारखेडा तलावात मोठ्या प्रमाणावर माशांचा मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एमआयडीसीतील केमिकल कंपन्यांमधील दूषित पाणी कुठलीही प्रक्रिया न करता तलावात सोडल्याने त्या केमिकलयुक्त पाण्यामुळेच माशांचा मृत्यू झाल्याचा आरोप व्यावसायिकाने केला आहे.
#jalgaon #jalgaonlivenews #jalgaonlive
जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव तालुक्यातील मन्यारखेडा तलावात मोठ्या प्रमाणावर माशांचा मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एमआयडीसीतील केमिकल कंपन्यांमधील दूषित पाणी कुठलीही प्रक्रिया न करता तलावात सोडल्याने त्या केमिकलयुक्त पाण्यामुळेच माशांचा मृत्यू झाल्याचा आरोप व्यावसायिकाने केला आहे.
#jalgaon #jalgaonlivenews #jalgaonlive - Jalgaon News