आज दिनाक 17 फेब्रुवारी सायकळी 5 वाजता जालना शहरातील स्वच्छता करावी दोन दिवसावर छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती येत असून शहरात ठिकठिकाणी घाणीचे साम्राज्य पसरलेले आहे दोन दिवसाच्या आत शहरातील स्वच्छता करावी असा अन्यथा महानगरपालिकेत कचरा टाकू असा इशारा मनसेचे अध्यक्ष राहुल रत्नपारखे यांनी दिला आहे