Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

अंबड: गोदावरी आटल्याने अंबड-घनसावंगी तालुक्यात पाणीटंचाई तीव्र; जायकवाडीतून पाणी सोडण्याची मागणी

Ambad, Jalna | May 5, 2026
गोदावरी आटल्याने अंबड-घनसावंगी तालुक्यात पाणीटंचाई तीव्र; जायकवाडीतून पाणी सोडण्याची मागणी अंबड (प्रतिनिधी) : गोदावरी नदी पूर्णपणे आटल्यामुळे जालना जिल्ह्यातील अंबड व घनसावंगी तालुक्यात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. अनेक गावांमध्ये नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी मोठ्या हालअपेष्टा सहन कराव्या लागत असून पशुधनालाही पाण्याअभावी त्रास सहन करावा लागत आहे. या परिस्थितीचा फटका शेती व पिकांनाही बसत असून शेतकऱ्यांपुढे गंभीर संकट उभे राहिले आहे. या पार्श्वभूमीवर युवासेना राज्य विस्तारक तथा श

MORE NEWS