घनसावंगी: अवकाळी पावसामुळे झालेल्या नुसानीचे सरसगट पंचनामे करा : सिने अभिनेते नसीर शेख
1 एप्रिल रोजी झालेल्या बोधलापुरी गाव सहित संपूर्ण घनसावंगी तालुक्यामध्ये, मोठ्या प्रमाणामध्ये अवकाळी पाऊस व वारा, यामुळे रब्बी पिकांचे व फळ पिकांचे, मोठे नुकसान झाले आहे, त्यांना पंचनामे करून सर सगट मदत करावी अशी मागणी सिने अभिनेते नसीर शेख यांनी माननीय मुख्यमंत्री यांच्याकडे केली आहे, त्यात ज्वारी गहू हरभरा, भाजीपाला, व गाय गोठा वरील पत्रे घरावरील पत्रे, यांचेही मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाले आहे, तसेच काढून ठेवलेले पी