आज दिनाक 30 नोव्हेंबर रोजी रात्री दहा वाजता मिळालेल्या माहितीनुसार राज्यदिवंगाच्या मागण्या पूर्ण करा अशी मागणी बाबासाहेब शिवाजी वानखेडे यांनी शासनाने दिव्याच्या मागण्या पूर्ण करा अशी मागणी मा सेवा सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष बाबासाहेब शिवाजी वानखेडे यांनी केली आहे जालना शहरात शासन प्रशासन दिव्यांगाच्या मागणीकडे दुर्लक्ष करत असल्याने त्यांनी निवेदन देऊन लक्ष वेधले आहे तर दिवंगाच्या मागण्या पूर्ण करा अशी मागणी बाबासाहेब शिवाजी वानखेडे यांनी