*विवाह नंतरचे समुपदेशन महत्त्वाचे* विवाह नंतर नंतर प्रत्येक स्त्री-पुरुषाच्या आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा म्हणजे कुटुंब नियोजन,योग्य वय, योग्य वैद्यकीय सल्ला, मानसिक तयारी आणि आर्थिक स्थैर्य या सगळ्या गोष्टीचा विचार करूनच गर्भधारणेचा निर्णय घ्यावा. #महत्त्वाच्या आहेत या बाबी# •गर्भधारणेचे योग्य वय •किशोरवयीन गर्भधारणेचे धोके