आमदार प्रताप दादा अडसड यांनी जिल्ह्यातील नुकसान भरपाई संदर्भात व मिळणाऱ्या मदती संदर्भात विस्तृत माहिती दिली असून लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होणार असल्याचे सांगितले आहे तर काही मंडळ सुटले होते ते मंडळ सुद्धा समाविष्ट करून घेतले आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पालकमंत्री बावनकुळे यांच्यासोबत या संदर्भात माहिती देऊन ही नुकसान भरपाई सरसकट आता घेण्यात आली असून संपूर्ण जिल्ह्यात ही मदत देण्यात येणार आहे तर यातील कोणीही शेतकरी सुटणार नसल्याचं मत व्यक्त केला आहे .