अंबड: वडीगोद्री येथील शांताई सामाजिक युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू छल्लारे यांनी केंद्रीय मंत्री मुख्यमंत्री यांना निवेदन
Ambad, Jalna | Mar 24, 2026 जालना जिल्ह्यातील वडीगोद्री येथील शांताई सामाजिक युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू छल्लारे यांनी केंद्रीय मंत्री मुख्यमंत्री आरोग्य मंत्री व जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात आयुष्मान भारत योजना व महात्मा फुले जन आरोग्य योजना एकत्रीकरणानंतर डेटा विसंगती व तांत्रिक अडचणींमुळे पात्र लाभार्थ्यांना उपचार नाकारले जात आहेत.आयुष्मान कार्ड सक्ती व पोर्टलवर नावे नसल्याने नागरिक वंचित आहेत. म्हणून डेटा समक्रमण,कार्ड सक्ती शिथिल करणे, योजनेची जनजागृती व तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी करण्यात