अंबड: नुकसान झाल्यावर शेतकऱ्यांनी सरकारला जागेवर धारेवर धरलं पाहिजे...
मराठा आंदोलक मनोज जरांगे यांची भूमिक
Ambad, Jalna | Apr 5, 2026 नुकसान झाल्यावर शेतकऱ्यांनी सरकारला जागेवर धारेवर धरल मराठा आंदोलक मनोज जरांगे यांची भूमिका... कोणाचीही सत्ता येऊ द्या, शेतकऱ्यांच्या नशिबी दुःखाचे भोग आहेत: जरांगे आपण सरकारच्या आशेवर जगून चालणार नाही, सरकार देत नाही तेव्हा सरकारला सगळ्या शेतकऱ्यांनी धारेवर धरलं पाहिजे: जरांगे