आमदार महेंद्र दळवी यांनी जिल्हा परिषद मतदानाबद्दल साधला संवाद. यावेळी त्यांनी शिवसेना जास्तीत जास्त जागा जिंकून सत्ता स्थापन करेल असा विश्वास व्यक्त केला. तशीच वेळ आली तर महायुती मधील घटक पक्ष भाजपा सोबत युती करून सत्तेत बसेल असेही आमदार दळवी म्हणाले.