लातूर : शहरामध्ये वाढत्या रुग्णसंख्येमुळे रक्तसाठ्यात तुटवडा जाणवत असून तातडीने रक्तदानाची गरज निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर डॉ. अर्चनाताई पाटील चाकूरकर यांनी लातूरकरांना पुढे सरसावून रक्तदान करण्याचे मनापासून आवाहन केले आहे.
लातूर: “लातूरकरांनो, रक्तदान करून जीव वाचवा!” — डॉ. अर्चनाताई पाटील चाकूरकर यांचे मनःपूर्वक आवाहन - Latur News