लातूर : “मांजरा परिवार व शेतकरी सभासद यांच्यातील नाते हे केवळ आर्थिक नसून भावनिक आहे. शेतकरी हित जोपासत असताना आम्ही नेहमीच पारदर्शक, स्वच्छ आणि विकासाभिमुख कारभाराला प्राधान्य दिले आहे. लातूर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी हे कार्य यापुढेही अविरत सुरू राहील,” असे प्रतिपादन माजी आमदार धीरज देशमुख यांनी केले.