संपूर्ण राज्यातील रस्त्यांवर खड्ड्यांचे अक्षरशः साम्राज्य निर्माण झाले आहे. यंदाच्या अतिवृष्टीमुळे आणि जड वाहनांच्या वाहतुकीमुळे अनेक रस्त्यांची दयनीय अवस्था झाली असल्याचे सांगून आमदार नाना पटोले यांनी हिवाळी अधिवेशनात सरकारवर टीका केली.सभागृहात बोलताना त्यांनी म्हटले, "अशा परिस्थितीत सरकारने आपल्या भूमिकेबद्दल स्पष्ट भूमिका मांडावी. रस्त्यांच्या प्रश्नावर मतदारसंघाचे राजकारण करू नये, हा आमचा स्पष्ट सल्ला आहे." तसेच, सार्वजनिक बांधकाम विभागातील रिक्त पदांची भरण्याची मागणी