जळगावच्या पारोळा तालुक्यातील सध्या अस्तित्वात नसलेल्या उजाड भाटपुरी गावच्या नावावर 4 हजार 907 बोगस जन्माच्या नोंदी आढळून आल्या आहेत.. या पार्श्वभूमीवर आज भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी जळगावातील पारोळा तालुक्यातील रताळे गावात प्रत्यक्ष भेट देऊन मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करणवाल व पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांच्या कडून या प्रकरणाची माहिती घेतली... आज दिनांक 19 जानेवारी रोजी दुपारी 3 वाजता