बच्चू कडू यांना आज चर्चासाठी बोलाविले आहे.. चर्चेतून मार्ग निघत असतात..कोणीच आडमुठी भूमिका घेऊ नये.. आपल्याला शेतकऱ्यांचं हित बघायचं आहे.. आम्हीपण शेतकऱ्यांच्या बाजूचेच आहो.चांगल्यातला चांगला मार्ग आम्ही काढण्याचा प्रयत्न करणार,अशी प्रतिक्रिया महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अमरावती दिली आहे