घनसावंगी: कर्जमाफीच्या निकषांत बदल करा; सरसकट शेतकऱ्यांना २ लाखांपर्यंत कर्जमाफी द्या
सकल शेतकरी बांधवांचा मुख्यमंत्र्यांना इशारा;
कर्जमाफीच्या निकषांत बदल करा; सरसकट शेतकऱ्यांना २ लाखांपर्यंत कर्जमाफी द्या सकल शेतकरी बांधवांचा मुख्यमंत्र्यांना इशारा; २२ जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा.. आज दिनांक 10 बुधवार रोजी दुपारी चार वाजता मिळालेल्या माहितीनुसार राज्यातील सर्व शेतकऱ्यांना सरसकट २ लाख रुपयांपर्यंत कर्जमाफीचा लाभ मिळावा, यासाठी शासनाने नुकत्याच जाहीर केलेल्या कर्जमाफीच्या निर्णयातील जाचक अटी रद्द करून निकषांमध्ये बदल करावेत, अशी मागणी सकल शेतकरी बांधव, जालना जिल्हाच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबतचे