मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार व सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यातील २१ आदिवासीबहुल जिल्ह्यांमध्ये ‘अरुणोदय’ सिकलसेल ॲनिमिया विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. **सिकलसेल मुक्त महाराष्ट्राच्या दिशेने पाऊल ** जिल्हा जळगाव. मा. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.स्वप्निल सांगळे सर यांनी सर्व नागरिकांना आवाहन केले आहे.