घनसावंगी: परतूर-घनसावंगी-अंबडच्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा!
जायकवाडी धरणातून उद्यापासून कालव्यात पाणी सोडणार; आमदार बबनराव लोणीकरां
परतूर-घनसावंगी-अंबडच्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा! जायकवाडी धरणातून उद्यापासून कालव्यात पाणी सोडणार; आमदार बबनराव लोणीकरांच्या मागणीला यश आज दिनांक एक शनिवार रोजी सकाळी 11 वाजता मिळालेल्या माहितीनुसार परतूर, घनसावंगी आणि अंबड तालुक्यांतील दुष्काळसदृश परिस्थितीमुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अत्यल्प पावसामुळे सोयाबीन, कापूस, मका यासह खरीप पिके सुकण्याच्या मार्गावर असताना जायकवाडी धरणातून कालव्यात पाणी सोडण्याची मागणी माजी मंत्री तथा परतूर