आज शुक्रवार 27 फेब्रुवारी रोजी दुपारी दोन वाजता केंद्रीय मंत्री रामदास आठवले ही छत्रपती संभाजी नगर जिल्ह्याच्या दौऱ्यावरती आले असता सुभेदारी विश्रामगृह येथे माध्यमांशी बोलताना त्यांनी माहिती दिली की, आरपीआयचे अनेक नगरसेवक निवडून आले मात्र आरपीआयच्या कार्यकर्त्यांनी वेगवेगळ्या पक्षाच्या चिन्हावरती निवडणूक लढवली आहे त्यामुळे आरपीआय ची किती उमेदवार निवडून आले हे सांगता येणार नाही, आरपीआयच्या कार्यकर्त्यांनी स्वतःच्या पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढवावी, अशी माहिती रामदास आठवले यांनी दिली.