अनुदान वाटपात अन्याय झाला यामुळे शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयासमोर उपोषण केले उपोषण दरम्यान प्रशासनाने दिलेल्या लेखी आश्वासनानंतर उपोषण मागे घेण्यात आले होते मात्र प्रशासनाने लेखी आश्वासनुसार दोन वेळेस वेळ देऊ नये प्रशासनाने कुठलीही कारवाई केली नाही यासोबतच कुठलीही कागदपत्रे पुरवली नाही यामुळे शेतकऱ्यांची फसवणूक झाली याबाबत लवकरच बैठक घेऊन पुढील भूमिका ठरवू अशी प्रतिक्रिया शेतकरी नेते गणेश पाटील तांबे यांनी गुरुवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास तहसील कार्यालयात दिली आहे.