लातूर शहरात रक्ताचा मोठ्या प्रमाणात तुटवडा जाणवत असून रुग्णालयांमध्ये तातडीच्या उपचारांसाठी रक्त मिळण्यात अडचणी निर्माण होत आहेत त्यामुळे सर्व लातूर शहरातील बांधवांनी रक्तदान करावे असे आवाहन भाजप लातूर जिल्हाध्यक्ष.अजितसिंह पाटील कव्हेकर यांनी केली आहे.