सध्या राज्यात बंजारा समाजाला एसटी आरक्षण मिळावे यासाठी समाज एकवटला असताना भाजपचे आमदार राजू तोडसाम यांनी बंजारा समाजातील नेत्यांबद्दल वादग्रस्त विधान केल्याची चर्चा होती. अशात आमदार राजू तोडसाम कुऱ्हा येथे एका कार्यक्रमासाठी आले असता तिथे बंजारा समाजातील नागरिकांनी त्यांच्यासमोर जोरदार घोषणाबाजी केली.