गेल्या दीड महिन्यांपासून शहरात रात्रीच्या वेळी तब्बल ५ ते ६ तास वीज पुरवठा खंडित होत असल्यामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांनी आणि काँग्रेस कार्यकर्त्यांनी महावितरण कार्यालयावर धडक मोर्चा काढला. उन्हाळ्याच्या दिवसात नागरिकांना होत असलेल्या त्रासाबद्दल तीव्र संताप व्यक्त