नागपूर शहर: कर्जाच्या ओझ्यामुळे बेपत्ता झालेले कुटुंब सुखरूप सापडले, धंतो#ली पोलिसांनी असा केला तपास
धंतोली परिसरातील एक कुटुंब २४ जून रोजी कोणालाही न सांगता अचानक बेपत्ता झाले होते. याप्रकरणी त्यांच्या काकांनी पोलीस ठाण्यात 'मिसिंग' तक्रार दाखल केली होती.मिळालेल्या माहितीनुसार, सदर कुटुंब कोणाचेही काहीही कर्ज फेडू न शकल्यामुळे आणि आर्थिक अडचणीत सापडल्यामुळे पुण्याला निघून गेले होते.