घनसावंगी: गुंज येथे विविध मागण्यांसाठी नागरिकांचे जलसमाधी आंदोलन...
गोदावरी नदीपात्रात करण्यात आले आंदोलन...
जालन्याच्या गुंज येथे विविध मागण्यांसाठी नागरिकांनी जलसमाधी आंदोलन केले. हे आंदोलन गोदावरी नदीपात्रात करण्यात आले. जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यात सप्टेंबर 2025 मध्ये झालेल्या अतिवृष्टी, ढगफुटी आणि महापुरामुळे अनेक घरांची पडझड झाली होती. तसेच शेतातील विहिरींमध्ये गाळ साचला, तर काही विहिरी पूर्णपणे ढासळल्या होत्या. मात्र, काही अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे आणि चुकीचे पंचनामे करण्यात आल्यामुळे अनेक गरजू नागरिक अद्यापही मदतीपासून वंचित आहेत. त्यामुळे खोटे पंचनामे करणाऱ्या अधिकाऱ्यांन