अकोला: न होणारं निळवंडे धरण पूर्ण केलंय,म्हणून घराघरात पाणी - बाळासाहेब थोरात
धरण होणार नाही असं सगळ्यांना वाटत असतानाही धरणासाठी पाठपुरावा केला, आदर्श पुनर्वसन केलं, निधी आणला म्हणून आज सगळयांना पाणी भेटत आहे. निळवंडे धरणावर माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली.