Public App Logo
Jansamasya
News
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

मानगाव: मुंबई-गोवाअपूर्ण महामार्गाने घेतले 15 वर्षात 1285 जणांचे बळी

Mangaon, Raigad | Apr 8, 2026
रखडलेले चौपदरीकरण, धोकादायक वळणे, ठिकठिकाणी पडलेले खड्डे, महामार्गाच्या क्षमतेपेक्षा सुरू असलेली जास्त वाहतूक, भरधाव वाहने, यामुळे मुंबई-गोवा महामार्ग मृत्यूचा सापळा बनला आहे. या महामार्गावर 32 अपघात प्रवण क्षेत्र आढळून आले आहेत. महामार्गावर होत असलेले अपघात व त्यात मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या विचारात घेतली असता, अपघातात मृत्यू होण्याचे प्रमाण मोठे असल्याचे दिसून येते. या महामार्गावर रायगड जिल्हा हद्दीत मागील 15 वर्षात 5 हजार 221 अपघात झाले असून, त्यामध्या 1 हजार 285 जणांना अपघातात आपला जीव गमवावा लागला आहे.

MORE NEWS