आर्वी तालुक्यातील निजामपूर येथील एका शेतकऱ्याची अनुदानाची हक्काची रक्कम स्टेट बँक ऑफ इंडिया वीरूळ शाखेने होल्ड केली होती त्यांना पैसे मिळत नव्हते या घटनेची तक्रार मिळताच आमदार सुमित वानखडे यांनी स्वतः स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा वीरूळ येथे भेट देऊन व्यवस्थापक यांच्याशी सकारात्मक चर्चा केली आणि तक्रारदार सुधाकर गुजर या शेतकरी बांधवाला त्याच्या अनुदानाची हक्कची रक्कम मिळाली असल्यामुळे त्यांचे परिवार चे चेहऱ्यावर आणि गावातही आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते