‘आंदोलकांवर हल्ल्याची चूक पुन्हा करू नका’; जरांगेंचा सरकारला थेट इशारा!
सोलापूरमध्ये मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला थेट इशारा दिला आहे. आंदोलकांवर हल्ला करण्याची चूक पुन्हा करू नका, असा इशारा देत जरांगे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.
आंदोलनादरम्यान झालेल्या कारवाईवरून सरकार आणि आंदोलकांमध्ये पुन्हा संघर्षाची शक्यता निर्माण झाली आहे. जरांगे यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय आणि सामाजिक वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
📌 जरांगेंनी सरकारला नेमका काय इशारा दिला? पाहा व्हिडिओ...
#ManojJarange #JarangePatil #Solapur #MarathaReservation #MaharashtraPolitics MarathaAndolan BreakingNews MarathiNews ViralVideo TimesOfMaharashtra
Pune City, Pune | Aug 13, 2026