नगर: त्या दिवशी एमआयएमची बोकडे शहरात येऊन बडबड करुन निघून गेली:आ संग्राम जगताप यांची दिल्ली गेट येथे टीका
त्या दिवशी एमआयएमची बोकडे शहरात येऊन बडबड करून निघून गेली अशी टीका आ संग्राम जगताप यांनी केली. दिल्ली गेट येथे शिवशक्ती व भीम शक्ती मोर्चाचा समारोप झाला त्यावेळी ते बोलत होते