घनसावंगी: कर्जमाफीचे स्वागत नाही; १६४० शेतकऱ्यांच्या बलिदानानंतर सरकारला जाग आली – स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सुरेश काळे..
कर्जमाफीचे स्वागत नाही; १६४० शेतकऱ्यांच्या बलिदानानंतर सरकारला जाग आली – स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सुरेश काळे.. "उशिरा सुचलेले शहाणपण; कर्जमाफीमागे शेतकऱ्यांच्या आत्महत्यांची वेदना" "कर्जमाफीचे श्रेय नाही, जबाबदारी घ्या; सरकारवर सुरेश काळेंचा हल्लाबोल" आज दिनांक दोन मंगळवार रोजी दुपारी चार वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना, राज्य सरकारने जाहीर केलेल्या शेतकरी कर्जमाफीच्या निर्णयावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जि